परमेश्वराची प्रार्थना आपण म्हटली की आपल्या जीवनामध्ये अडचणी फार कमी वेळा येतात. आपले मन जर चंचल होते असेल तर प्रार्थना हा सर्वोत्तम उपाय आहे. प्रार्थना म्हटल्याने आपल्या मनामध्ये सतत देवाचे नामस्मरण होत असते. आपले कामामध्ये लक्ष लागत नसेल किंवा मन वारंवार विचलित होत असेल तर आपण देवाचे नाव किंवा देवाची प्रार्थना ही वारंवार आपल्या मनामध्ये बोलली पाहिजे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी प्रार्थना ही मन स्थिर करण्यासाठी हमखास उपाय यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai #LokmatBhakti #Amrutbol<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा